रात्रीचे जेवण हलके असावं
रात्रीचे जेवण हलक्या स्वरुपातील आणि पचनास अतिशय सोप असावे, असं आयुर्वेदाचार्याचं म्हणणं आहे. म्हणजे भोजन पचण्यास जास्त वेळ लागणार नाही, अशा स्वरुपात स्वयंपाक करण्यावर भर द्या. जेवणानंतर शतपावली करा. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तासांपूर्वी जेवण करणं आवश्यक आहे. अन्यथा पचन प्रक्रिया तसंच झोपेवर परिणाम होतो. पचन प्रक्रियेत अडथळे आल्यास शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर फेकली जाणार नाहीत. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होईल. परिणामी तुमचं वजन वाढू लागेल.
रात्रीचे जेवण हलक्या स्वरुपातील आणि पचनास अतिशय सोप असावे, असं आयुर्वेदाचार्याचं म्हणणं आहे. म्हणजे भोजन पचण्यास जास्त वेळ लागणार नाही, अशा स्वरुपात स्वयंपाक करण्यावर भर द्या. जेवणानंतर शतपावली करा. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तासांपूर्वी जेवण करणं आवश्यक आहे. अन्यथा पचन प्रक्रिया तसंच झोपेवर परिणाम होतो. पचन प्रक्रियेत अडथळे आल्यास शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर फेकली जाणार नाहीत. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होईल. परिणामी तुमचं वजन वाढू लागेल.
No comments:
Post a Comment